Browsing Category
मराठवाडा
जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये, भाषांमध्ये वाद निर्माण करतोय, अशा प्रवृत्तीविरोधात संघर्ष…
अमरावती : अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शरद पवार यांनी आपले विचार…
Read More...
Read More...
जालन्यात नाभिक समाज आक्रमक, रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस
जालना: जालन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार?’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेते…
Read More...
Read More...
बीड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत…
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नमिता मुंदडा यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. यावर प्रश्नांवर…
Read More...
Read More...
चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही; शरद पवारांचा…
उस्मानाबाद: सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असा दमच राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More...
Read More...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानातून निर्माण झालेला पक्ष – अजित पवार
राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लातूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांचा काल पक्षप्रवेक्ष झाला. प्रशांत घार, औसा तालुक्याचे…
Read More...
Read More...
भाजपमुक्त लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा – नाना पटोले
काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यातही हा ओघ असाच राहिल. लातूर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश घेवून लातूर जिल्हा भाजपमुक्त करण्यास सुरुवात केली असून…
Read More...
Read More...
धक्कादायक : बीडमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांना जेवणामधून विषबाधा, तीन बालकांचा मृत्यू ; आईची मृत्यूशी…
आधी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू
Read More...
Read More...
शिवसेना भाजप वादावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया, म्हणाले….
औरंगाबाद: सध्या राज्यातील भाजप-शिवसेना संघर्ष चांगलाच पेटल्याचे दिसत आहे. दोन्हीही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे आणि आरोपप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्य, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा बनले आहे. शिवसेना खासदार संजय…
Read More...
Read More...
देशातील सर्वात उंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे औरंगाबादेत आज होणार अनावरण
औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फूट उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण केले जाणार आहे. देशातील सर्वात उंच असा हा…
Read More...
Read More...
बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई ; तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक
बीड :- बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याच्या संबंधित आता मोठी बातमी समोर आली आहे. बीडमध्ये झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पाच वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू…
Read More...
Read More...