Browsing Category
शेती
कांद्याने आणले डोळ्यात पाणी, आवक घटल्याने कांद्याच्या भाववाढीत तेजी
पुणे : अवकाळी आलेल्या पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी कांदा खराब झाला आहे. सध्या पावसाळ्यात साठवणूक करून ठेवलेले कांदे बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे. तर नवीन कांद्याला देखील मागणी वाढली आहे. सध्या 4 हजार 500 रुपये प्रति क्विंटलचा कांद्याचा…
Read More...
Read More...
ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 3700 कोटी
नागपूर : राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी महत्वाची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस मान्यता
मुंबई : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे…
Read More...
Read More...
राज्यात रांगडा कांद्याच्या लागवडीचे नियोजन सुरू
नाशिक : रांगडा किंवा लाल हे लेट खरीपातील कांद्याचे वाण आहेत. रांगडा कांद्याची लागवड जवळजवळ गावात आणि परिसरात सुरु झाली आहे. कांदा हे नगदी पीक आहे. हे वर्षातून तीन वेळा घेता येते. पावसाळी खरीप, उशिरा खरीप हंगामात शेतकरी त्यांच्या…
Read More...
Read More...
ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीकरिता शेतकऱ्यांवर सक्ती करू नये, बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : राज्य सरकारने यंदा ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) अॅप सुरु केलं असून त्याद्वारे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदवण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. मात्र…
Read More...
Read More...
औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा ‘तांबडी भेंडी’चा प्रयोग यशस्वी!
औरंगाबाद : आपल्या सर्वांना भेंडीची (Okra) भाजी माहित आहे. भेंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या चवदार भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार आपल्याला बाजारात पाहायला मिळतात, मात्र औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक…
Read More...
Read More...
ई-पीक पाहणीचा आढावा घेण्यासाठी वाशिमचे जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
वाशिम : राज्यात १५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल अॅपद्वारे आपल्या शेतातील…
Read More...
Read More...
शेती विकासात योगदान देणारे बी. व्ही. निंबकर यांचे निधन
सातारा : फलटण येथील निंबकर अॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (Nimbkar Agricultural Research Institute) संस्थापक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री बनबिहारी निंबकर (Bonbehari Nimbkar) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने केली ऊसाच्या एफआरपीत वाढ
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी 25 ऑगस्ट रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ सीसीईएच्या (CCEA) बैठकी दरम्यान ऊसाची रास्त आणि मोबदला किंमत म्हणजेच एफआरपी (Fair & Remunerative Price) ५ रुपये प्रति क्विंटल…
Read More...
Read More...
‘ई पीक पाहणी’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : महाराष्ट्रात राबविण्यात येणारा 'ई-पीक पाहणी' प्रकल्प हा प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. आज शुक्रवार, 13 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे 'ई-पीक पाहणी' प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण…
Read More...
Read More...