Browsing Category
अध्यात्म
संभाजीराजे छत्रपती यांनी देहू येथे पालखी प्रस्थान सोहळ्यात टाळ मृदूंगाच्या गजरात फुगडी खेळण्याचा…
टाळ मृदूंगाचा गजर करत , ज्ञानोबा तुकाराम असे म्हणत लाखो वारकरी एकत्र जमण्याचे ठिकाण म्हणजे आषाढी वारी. या वारीला अनेक वर्षांची परंपरा आहे. यात जात -पात हा भेदभावाचा नसतो. प्रत्येक जण विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन वारीचा आनंद घेत असतो.…
Read More...
Read More...
कसा असणार यंदाचा संत तुकाराम आणि संत ज्ञानदेव महाराज पालखी प्रस्थान सोहळा ?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही आषाढी एकादशीला पायी वारी निर्णयाला राजसरकारने नकार घंटा वाजवली आहे. मोजक्या वारकऱ्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या दहा पालख्या बसने नेण्यासाठी राज्यसरकारने परवानगी दिली आहे.…
Read More...
Read More...
सरकारचे डोके ठिकाणावर तरी आहे का ? – ह.भ.प. श्री निलेश भैय्या झरकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीपासून सरकारकडून पायी वारीला परवानगी देण्यात आलेली नाही. मागील वर्षी देखील बसने पालखी पंढरपूरला नेण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी वारीसाठी पायी वारीला सरकारने परवानगी नाकारली आहे.…
Read More...
Read More...
आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..!
मुंबई, (दि. १९ जून ) - आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात.…
Read More...
Read More...
नात्यांमध्ये विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे- जे. पी. गुरुदेव
आपण समाजात वावरत असतो तेव्हाआपल्याला अनेक लोक भेटत असतात. आपण दैनंदिन जीवनात अनेक लोकांसोबत संर्पकात असतो. पण प्रत्येकासोबत आपले घनिष्ट संबंध असतातच असं नाही. प्रत्येकावर आपला तेवढा दृढ विश्वास असतोच असं नाही. त्यामळे सगळेच आपल्यासोबत तेवढी…
Read More...
Read More...
आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर, प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी
यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती…
Read More...
Read More...
रत्नागिरी : स्बॅब टेस्टला विरोध करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार
राज्यात कोरोना आटोक्यात येत असताना कोल्हापूर सोबतच रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हिटी रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन मध्यंतरी करण्यात आला, तरीही रत्नागिरीत फारसा फायदा झाला नाही.…
Read More...
Read More...
आपण आपलं वागणं हे मृदू आणि कोमल ठेवलं तरच आपण लोकांच्या कायम लक्षात राहू – जे. पी. गुरुदेव
असं म्हणतात कि हजारो जन्म घेतल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यामुळे या जन्माचं सार्थक करावयाचं असेल तर आपल्याला जेवढी चांगली कर्म करता येतात तेवढी करावीत. जितकं आनंदी राहता येईल तितकं राहील पाहिजे. आणि स्वतः आनंदी राहण्यासोबत…
Read More...
Read More...
सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा, कमी उपस्थितीत पायी वारी शक्य – देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी मानाच्या दहा पालख्या महत्त्वाच्या असल्याने त्यांनाच वारीसाठी राज्यसरकारने परवानगी दिली आहे. या पालख्या बस मधून जातील आणि त्यासाठी २० बसेसची सोय करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी…
Read More...
Read More...